Fiverr

Saturday, July 8, 2023

pan card verification : Pan अधार कार्डशी सलग्न नसेल तर दंड बसेल..


pan- card- verification
pan card verification
│पॅन कार्ड व्हेरिफाय करा अन्यथा बसेल दंड

मित्रांनो Pancard  कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे पॅन कार्ड आहे पैशाच्या व्यवहाराशी संबंधित सर्वात महत्त्वाचे दस्तावेज असते हा एका विभागाने आधार आणि Pancard link साठी 30 जून ही अंतिम तारीख निश्चित केली होती जे आयोजने पॅन कार्ड के लिंक केलेले नाही त्यांचा एक जुलै नंतर बंद झाले  बंद पॅन कार्ड वापरल्यास 10000 रुपयांचा दंड निश्चित करण्यात आलेला आहे.

मित्रांनो 18 प्रकारच्या व्यवहारासाठी पॅन कार्ड देणे बंधनकारक आहे जेव्हा जेव्हा त्या निष्क्रिय असेल तेव्हा अनेक समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो जर तुमचे पॅन कार्ड बंद असेल तर लाल अक्षरांमध्ये पॅन कार्ड इनऍक्टिव्ह असे दिसते.जर तुमचे कार्ड बंद असेल तर मात्र तुम्हाला काळजी करण्याचे कारण आहे. 

pan card verification


* पॅन कार्ड इनऍक्टिव्ह झालं तर काय होईल?

मित्रांनो जर तुमचा पॅन कार्ड इन ऍक्टिव्ह झालं तर तुम्हाला अनेक अनेक अडचणींना सामोरे  जाण्याची शक्यता आहे. जर पॅन कार्ड इन ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला कोणत्या अडचणी येतील ते खालील प्रमाणे दिलेले आहेत. 


Best Courses after Graduationआमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

👉 सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला कोणत्याही अधिक व्यवहार करताना अडचण येऊ शकते.

👉तुम्हाला पाच लाखापेक्षा जास्त किमतीचे सोने सुद्धा खरेदी करता येणार नाही

👉म्युचल फंड तसेच यासारख्या वित्तीय योजनेमध्ये गुंतवणूक करतात येणार नाही.

👉बँकेतून 50 हजारापेक्षा जास्त रक्कम काढता किंवा भरता सुद्धा येणार नाही.

👉सरकारी योजनांचा लाभ घेताना अडचण येऊ शकतात

👉आयटीआय भरता येणार नाही.


* पॅन कार्ड ऍक्टिव्ह आहे की नाही कसे समजेल?

pan card verification

pan card verification

मित्रांनो पॅन कार्ड जर तुमचे ॲक्टिव्ह झाले किंवा नाही हे समजण्यासाठी खाली दिलेल्या कृतीचा अवलंब करा जेणेकरून तुमचे पॅन कार्ड ऍक्टिव्ह झालेले आहे किंवा नाही हे समजण्यास मदत मिळेल. 


सर्वप्रथम आयकर विभागाच्या  अधिकृत वेबसाईट च्या माध्यमातून चेक करू शकता.

Incometaxindiaefillng. gov. in 👈या वेबसाईटवर जा.

 👉 समोर ओपन झालेल्या पेठ च्या डाव्या बाजूला व्हेरिफाय युवर पॅन डिटेल्स या लिंक वर क्लिक करा.

👉 त्यानंतर मित्रांनो त्यात पॅन नंबर आणि पॅन कार्ड वर आलेली नाव भरा. नाव व नंबर भरल्यानंतर कॅपच्या कोड टाकून घ्या.भरून सबमिट बटनावर क्लिक करा.

👉 तुमचं पॅन कार्ड ऍक्टिव्ह आहे की नाही हे स्टेटस लागेल तुम्हाला समोर दिसेल.

अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पॅन कार्ड ऍक्टिव्ह  आहे किंवा नाही हे तपासून पाहू शकता.

पॅन कार्ड पुन्हा सक्रिय कसे करायचे?

pan -card -verification


■आधार अशी पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 1000 रुपयाचा दंड भरावा लागणार आहे.

■शुल्क भरल्यानंतर विहित प्रयाधिकरणाला आधाराचा आवाज दिल्यावर तीस दिवसात पॅन कार्ड पुन्हा चालू करता येईल.

■पॅन कार्ड ला सक्रिय होण्यासाठी 30 दिवस लागतील. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यामुळे आयटीआरटीडीएस सारखी अनेक कामे थांबतील, सक्रिय झाल्यानंतरच तुम्ही ही कामे पूर्ण करू शकाल.



Best Courses after Graduationआमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

माहिती आवडल्यास नक्की शेयर करा 🙏

Friday, July 7, 2023

Student Aadhar Card update:आधार अपडेट करण्याची आज अंतिम मुदत जाणून घ्या

  
Student Aadhar Card update

Student Aadhar Card update :मुख्याध्यापकासह शिक्षकांचाही थांबणार पगार..

आधार अपडेट  करण्याची आज अंतिम मुदत जाणून घ्या :

शासकीय व निमशासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत सात जुलै रोजी संपणार असल्याची सांगितले जात आहे या मुदतीत आधार कार्ड अपडेट न करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांचे पगार थांबवण्याचे आदेश देण्यात आलेली आहेत तसेच मुख्याध्यापकांची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय जाहीर यांनी सांगितलेले आहे.

Best Courses after Graduationआमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

आधार अपडेट करणे का गरजेचे आहे ?

एखाद्या विद्यार्थ्यांची ओळख न पटल्यास म्हणजे ऑनलाईन माहितीप्रमाणे ती न जोडल्यास तो विद्यार्थी शाळेच्या पटसंखेतून वजा करून संच मान्यता केली जाणार आहे संचमान्यतेवरूनच शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित होणार आहे संच मान्यतेनंतर राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक जास्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र खाजगी शाळांमधील बोगस विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात मोठी मदत आधार अपडेट केल्यामुळे होते.

7 जुलै आधार अपडेट ची अंतिम मुदत:

Student Aadhar Card update


विद्यार्थ्याचे आधार अपडेट पूर्ण केले नसल्याचे राज्यात सोलापूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड प्रमाणे करणानुसार संच मान्यता होणार आहे तसेच सात जुलै पर्यंत बिंदू नियमावली पूर्ण करून मागासवर्गीय कक्षाकडे दाखल करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिलेले होते त्यांचे मान्यतेसाठी विद्यार्थ्यांच्या आधाराची अट बंधनकारक करण्यात आली आहे ते जेवढ्या विद्यार्थ्यांचे आधार प्रामाणिकरण स्टूडेंट पोर्टलवर झाले जेवढ्या मुलांची माहिती भरली तेवढी विद्यार्थी संख्या गृहीत धरून संच मान्यता होणार असल्याचे सांगितले जात आहे सात जुलै पर्यंत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करून त्याचा अहवाल सादर करण्याचा सूचना सुद्धा दिलेले आहेत..

 माहिती आवडल्यास नक्की शेअर करा 🙏

Wednesday, July 5, 2023

Healthy Food In Rainy Season:पावसाळ्यात आहारात हवेच हे ३ पदार्थ ..

 


Healthy- Food- In- Rainy -Season


 Healthy Food In Rainy Season:पावसाळ्यात आहारात रोज हवेतच ३ पदार्थ, साथीच्या आजारांचा धोका टाळण्याचा सोपेचे उपाय.
 

पावसाळ्याच्या दिवसांत बाहेर गारवा आणि हिरवाई असल्याने मनाने आपल्याला छान वाटते खरे. पण याच दिवसांत संसर्गजन्य आजार, पाण्यातून किंवा अन्नातून होणाऱ्या पोटाच्या समस्या यांचे प्रमाण वाढते.यासाठी food in rainy seasonमध्ये कोणते अन्न पदार्थ आखले पाहिजेत्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील

लहान मुले, ज्येष्ठ मंडळी किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशांना तर या काळात हमखास त्रास होतो. सततच्या दमट हवामानामुळे हवेत जंतूंचे प्रमाण वाढते. पचनशक्ती क्षीण झाल्याने अन्न म्हणावे तसे पचत नाही. त्यामुळे गॅसेस, बद्धकोष्ठता, अॅसिडीटी असे त्रास उद्भवू शकतात ( Foods to Increase Immunity In Monsoon).

 

तसेच या काळात गारठ्यामुळे सर्दी-ताप, खोकला यांसारखे संसर्गजन्य आजारही वाढतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी याविषयी समजून घेणे गरजेचे असते. उन्हाळ्यात सतत पाणी पाणी होत असल्याने आपण गार आणि द्रव पदार्थ जास्त घेतो. थंडीच्या दिवसांत पौष्टीक आणि शरीराला ताकद देणारे गरमागरम पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. त्याचप्रमाणे पावसाळ्यात पचायला हलके, ताकद देणारे आणि ताजे अन्न पदार्थ खायला हवेत. तसेच प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा त्या कोणत्या पाहूया...

 

Best Courses after Graduationआमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

१. आलं(Ginger)

 

Healthy- Food- In- Rainy -Season

सर्दी, खोकला किंवा फुफ्फुसासंदर्भातील विकार टाळण्यासाठी पावसाळ्यात रोज सकाळी आलं आणि मधाचे चाटण घ्यावे. थंड वातावरणात चहा पिण्याची तल्लफ झाल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा- केव्हा चहा प्याल, तेव्हा त्यात न विसरता आलं घाला. आलं उष्ण थंडीच्या दिवसांत शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्याची मदत होते. तसेच प्रतिकारशक्ती टिकून राहण्यासाठी या काळात आहारात आलं घेणं अतिशय उपयुक्त ठरतं.

 

. प्रोबायोटीक(Probiotics)

Healthy- Food- In- Rainy -Season
Healthy- Food- In- Rainy -Season

 तुमच्या शरीरात सूक्ष्मजीवांचा निरोगी समुदाय राखण्यात मदत होते किंवा तुमच्या शरीरातील सूक्ष्मजीवांचे समुदाय अस्वस्थ झाल्यानंतर निरोगी स्थितीत परत येण्यास मदत करतात. इच्छित प्रभाव असलेले पदार्थ तयार करा. आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक प्रतिसादावर परिणाम करा.

पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी पावसाळ्यात आवर्जून काही पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा असं आपण वारंवार ऐकतो. दही हे यातीलच एक. गारठ्यामुळे आपल्याला दही खाण्याची इच्छा नसेल तर ताक, लस्सी, लोणची यांसारख्या प्रोबायोटीक गोष्टींचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. यामुळे पचन सुरळीत होऊन पोटाला थंडावा मिळण्यास मदत होईल. तसेच ताक, लस्सी घेतल्याने शरीराला हायड्रेशन मिळण्यासही मदत होईल.

 

 

३. सी व्हिटॅमिन्स देणारी फळे(Fruits that provide C vitamins)

Healthy- Food- In- Rainy -Season


प्रतिकारशक्ती कमी होणे, संसर्जन्य आजार यांमुळे या काळात आपल्याला सर्दी, ताप, खोकला अशा समस्या उद्भवतात. हे होऊ नये किंवा झाले असल्यास लवकर बरे व्हावे यासाठी सी व्हिटॅमिनचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा. या फळांमध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस विविध प्रकारचे व्हायरस आणि बॅक्टेरीयाशी लढण्याचे काम करतात. यात संत्री, मोसंबी, लिंबू, किवी, टोमॅटो यांसारख्या आंबट फळांचा समावेश होतो.


माहिती आवडल्यास नक्कीच शेयर करा 


Tuesday, July 4, 2023

Ethanol uses in vehicle

 


Ethanol- uses -in- vehicle

Ethanol uses in vehicle पंधरा रुपये लिटर वर चालणारी कार येणार ऑगस्टमध्ये: जाणून घ्या..

मित्रांनो वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून इथेनॉल हे नवीन इंधन अमलात येण्याची शक्यता आहे. प्रदूषण विहिरीत असलेला बायोथेनॉल वर चालणारी गाडी लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.  पेट्रोल आणि डिझेलच्या होणाऱ्या दरडवाडीमुळे सामान्य नागरिकांचे खूप हाल होत आहे. यावर उपाययोजना म्हणून Ethanol आणि इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली जात आहे. सध्या पाहता इलेक्ट्रॉनिक वाहने आपल्याला पाहायला मिळत आहेतच त्याचबरोबर बायो इथेनॉल वर चालणारे वाहने येत्या ऑगस्टमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे.

 

मित्रांनो येत्या ऑगस्टमध्ये टोयोटा कंपनीला ही 100% बायोथेनॉलवर चालणारी चार चाकी गाडी बनवण्यात यश आलेली आहे. आणि लवकरच इथेनॉल वर चालणारी गाडी लॉन्च करणार असून त्यात केवळ पंधरा रुपये एका लिटर इंधन उपलब्ध होईल अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगितले.

इथेनॉल म्हणजे काय? (what is Ethenol ?)

Ethanol- uses- in -vehicle
Ethanol- uses- in -vehicle 

इथेनॉल हा एक अल्कोहोलचाच प्रकार आहे. जे आपल्याला कुठे प्राप्त होत नसते. ज्याची निर्मिती आपल्याला स्वतः करावी लागत असते. ज्याचा वापर आपण कोणत्याही गाडीमध्ये त्याला पेट्रोलमध्ये मिश्रित करून एक इंधन म्हणुन देखील करू शकतो.

 Best Courses after Graduation

आमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा

सर्वप्रथम इथेनॉलचा वापर कुठे आणि केव्हा करण्यात आला होता?

Ethanol- uses- in -vehicle


इथेनॉलचा वापर जगात सगळयात आधी ब्राझील ह्या देशात 1932 साली करण्यात आला होता. म्हणुन आज ब्राझील ह्या देशात पेट्रोल मध्ये 23 टक्के इथेनॉल देखील समाविष्ट केले जात असते.

 
इथेनॉलचा इंधन म्हणुन वापर करण्यामागचे सरकारचे मुख्य उददिष्ट काय आहे?

Ethanol- uses- in -vehicle

आज आपल्या भारत देशाच्या सरकारचा असा विचार तसेच प्रयत्न देखील चालु आहे की आपण इथेनॉलला पेट्रोलमध्ये टाकुन त्याचा इंधन म्हणुन वापर करायला हवा. हे करण्यामागचे सरकारचे एकच मुख्य उददिष्ट आहे की आज आपण गाडीला इंधन प्राप्त व्हावे म्हणुन जे पेट्रोलवर अवलंबुन आहे. ते बंद झाले पाहिजे.

 

इथेनॉल वर काय म्हणाले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री?

गडकरी म्हणाले की बायो चीनाल वर चालणारी ही गाडी प्रदूषण शून्य असेल त्याच पाठोपाठ अशा स्कूटर ही बाजारात येतील भविष्यात ट्रक ट्रॅक्टर सह सगळी वाहन इथेनॉल वर धावतील आजपासून पाच वर्षात भारत ऑटोमोबाईल उत्पादनात जपानलाही मागे टाकून जगात पहिल्या क्रमांकावर असेलअसे त्यांनी सांगितले.

Government employees will get 26 public holidays in the new year.

  नवीन वर्षात मिळणार शासकीय कर्मचाऱ्यांना 26 सार्वजनिक सुट्ट्या.... 2025 साली महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना 26 सार्वजन...